PM-Kisan योजना कोणासाठी? जाणून घ्या कोणाला मिळणार नाही सरकारची मदत! भारतातील लाखो कुटुंबांसाठी शेती हा उपजीविकेचा मुख्य स्रोत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि त्यांच्या गरजांना वेळेवर हातभार लागू द्यावा, यासाठी केंद्र सरकारने २०१९ मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांचे थेट आर्थिक सहाय्य दिले जाते.
राजकारण

PM-Kisan योजना कोणासाठी? जाणून घ्या कोणाला मिळणार नाही सरकारची मदत!

,