“काश्मीरमधील दहशतवादाला पर्यटनातून उत्तर : मनसेचा धाडसी निर्णय” पेहेलगाम येथे झालेल्या अलीकडील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनावर मोठा परिणाम झाला आहे. या घटनेमुळे अनेक पर्यटकांनी आपली काश्मीर सहल रद्द केली आहे. अशा वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) एक महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायक पाऊल उचलले आहे.
राजकारण

“काश्मीरमधील दहशतवादाला पर्यटनातून उत्तर : मनसेचा धाडसी निर्णय”

, ,