कृषी घोटाळ्यावर विजय कुंभार यांचा घणाघाती आरोप राज्यात कृषी विभागातील कथित घोटाळ्याचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी घोटाळ्याच्या आरोपांना फेटाळले असले तरी, सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी या घोटाळ्यातील पैशांचा गैरवापर कसा केला जातो, याबाबत स्पष्ट भाष्य केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राजकारण

कृषी घोटाळ्यावर विजय कुंभार यांचा घणाघाती आरोप

,