धाराशिव जिल्ह्यात काँग्रेसला जबर धक्का – 46 नेते-पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेस पक्षासाठी मोठी राजकीय खिंडार ठरणारी घटना समोर आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि प्रदेश सचिव प्रकाश आष्टे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप भालेराव आणि त्यांच्यासोबत 46 महत्त्वाचे स्थानिक पदाधिकारी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे काँग्रेसला धाराशिव जिल्ह्यात मोठा धक्का बसणार आहे.
राजकारण

धाराशिव जिल्ह्यात काँग्रेसला जबर धक्का – 46 नेते-पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

, , ,