फडणवीसांचं प्रत्युत्तर: “प्रत्येक गोष्टीचा बाऊ करु नका, मंत्री कधी कधी गमतीनं बोलतात” राज्याच्या दोन मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. “मंत्री कधी कधी गमतीनं बोलतात. प्रत्येक गोष्टीचा आपण बाऊ करू लागलो तर ते योग्य नाही,” असं फडणवीस म्हणाले.
राजकारण

फडणवीसांचं प्रत्युत्तर: “प्रत्येक गोष्टीचा बाऊ करु नका, मंत्री कधी कधी गमतीनं बोलतात”

, ,