पेहेलगाम हल्ल्यानंतर भारताची ठाम भूमिका, पाकिस्तानची धडधड वाढली पेहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने तीव्र आणि ठोस प्रतिक्रिया दिली असून, या कृतीमुळे पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. भारताचे उत्तर केवळ शब्दांपुरते मर्यादित न राहता, प्रत्यक्ष कृतीद्वारे पाकिस्तानला धक्का दिला गेला आहे. पाण्याच्या थेंबावरून सुरु झालेला संघर्ष आता राजनैतिक आणि लष्करी पातळीवर पोहोचला आहे.
राजकारण

पेहेलगाम हल्ल्यानंतर भारताची ठाम भूमिका, पाकिस्तानची धडधड वाढली

,