"गोविंदा रे गोपाळा! दहीहंडी अपघातात मृत्यू किंवा गंभीर जखमी होणाऱ्यांना आता 10 लाखांची सरकारी विमा मदत" महाराष्ट्रातील दहीहंडी उत्सव साजरा करताना अनेकदा गोविंद जखमी होतात किंवा गंभीर अपघाताचे बळी ठरतात. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने यंदाच्या 2025 च्या दहीहंडी सणासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यातील 1.5 लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्याची योजना सुरू करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत अपघात झाल्यास आर्थिक मदत मिळणार आहे.
राजकारण

“गोविंदा रे गोपाळा! दहीहंडी अपघातात मृत्यू किंवा गंभीर जखमी होणाऱ्यांना आता 10 लाखांची सरकारी विमा मदत”